Wednesday 25 July 2012

Saare Shikwe Janab Tere Hai,
Dil Pe Saare Azaab Tere Hai,
Tum Yaad Aao To Nind Nahi Aati,
Nind Aaye To Saare Khwab Tere Hai…

© http://shayari.co.in/sms/sad-shayari#ixzz21cJsgA3g
Astat khoob sunder dishyala
pan tu majhi aasta aahe
mi tula prem karto, vishwas thev majha var
kashyala vichar karte tu samaajhacha…

ka kunas thauk ase ka zale
vinodi kavyat mala radu aale,
bolta-bolta gupp zalo ani madhech hasu aale,
kalji vatte swatachi aata
karan majha manala prem chukicha vyaktivar zale……..

miss you lott

Jab jab neend aati he to khwab aate hai,
jab jab kwab aate he to kwabo me aap aate hai,
or jab apke saath apke baap najar ate hai,
to na neend aati he or na khwab aate hai…

Tuesday 24 July 2012

मैत्रीच नात स्‍वीकारसील का........!


आज त्‍या कविला 

मला काही सांगायच हे, 
की, 
मी बोललेल्‍या प्रेत्‍येक शब्‍दाची 
मला माफी मागायची हे. 

काल रात्री त्‍याने कदाचित 
मजबुरीत नाव सांगीतले असेल, 
नाव सांगतांना देवाकडून 
माझ्यासाठी मनातल्‍या मनात 
वाईटही मागीतले असेल. 

कदाचित त्‍याला 
माझा रागही आला असेल, 
पण मी बोंल्‍याचे प्रायचीत करतांना 
त्‍याला माझ्या डोळ्यात दीसेल. 

जर त्‍योने मला माफ केले 
तर त्‍याच्‍या कडुन काही मागायच हे, 
दुसर नको 
पण माझी मैत्री आवडेल का 
एवढच सांगायच हे. 

त्‍याच्‍या सुख दुःखात 
मला सहभागी व्‍हायच हे, 
गेल्‍या चार दीवसाच्‍या या 
विना नावी नात्‍याला 
मैत्रीच नाव द्यायच हे. 

माझा मित्र मस्‍त 
एकदम फ्री असावा, 
मला त्‍याचे दुःख 
सांगणारा असावा, 
माझ्याशी मैत्री करतांना 
कुठल्‍याही मजुबुरीत नसावा. 

सांगतोमी  त्‍याला.... 
मनाला मुळीच कोसायचे नाही, 
मजबुरीत माझी मैत्री 
मुळीच स्‍वीकारायची नाही. 

आता त्‍याच्‍या वाटेवर 
मी नजर वाहीन, 
त्‍याच्‍या उत्‍तराची 
मी वाट पाहीन. 
त्‍याच्‍या उत्‍तराची 
मी वाट पाहीन. 
मी सकाळी नेहमीसारखीच चालायला गेले होते . मी खरं तर माझ्याच तंद्रीत होते. सकाळीची आल्हादायक  हवा त्याचा मी आस्वाद घेत होते.अन् अचानक हाक ऐकू आली .मला पहिल्यांदा वाटले भास झाला. पण नाही कोणीतरी खरंच हाक मारत होत. हाक मारणारी व्यक्ती माझ्या मागेच होती.
मी पाहीले अन् माझा विश्वास बसेना हि तर माझी बालपणीची मैत्रिण . मग आम्ही एकमेकीची चौकशी केली अन् परत नक्कीच भेटण्याचा वायदा करून निघालो आपापल्या मार्गाने. त्या नंतरच हि कविता सुचली.

दोन सख्या 

दोन ध्रुवावर  दोन सख्या 
ओढीत होत्या संसाराचा रेटा  
मनात जागवित  जुन्या मैत्रीचा ठेवा 
प्रपंच  बहरला
व्याप वाढला 
अनेक नातेसंबंध जुळले 
पण कुणी अंतःकरणाला भिडलेच  नाहीत
कुणासाठी हृदयाची तार छेडलीच नाही
अन् सख्या राहिल्या रिक्त मोकळ्या 
एक दिवस अचानक 
आल्या एकमेकींना सामोऱ्या
ताटाखालून खूप पाणी वाहिल्यामुळे 
बाह्यरंग पार बदलून गेले होते
मात्र अंतरंग तसेच होते ताजे 
                टवटवीत ,हिरवे  
ओळख पटली सख्याना 
ढगांच्या गर्जनेने मोर जसा 
पिसारा फुलवून नाचतो 
तसेच काहीसे सख्यांना वाटले 
नाचावे,बागडावे 
पावसाच्या धारा जशा कोसळतात 
तशा सख्या मायेच्या वर्षावात
     न्हाऊन निघाल्या 
इतके वर्षांची हितगुज करु लागल्या
   मनाच्या गाभाऱ्यातून 
त्यांना पाहून लोक म्हणू लागले 
हि खरी मैत्री 
जी चिरंतन जागवली या 
दो सख्यांनी आपल्या मनाच्या कुपीत
कॉलेजमधे अनेक सुंदर मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

कॉलेजमधे मुली जीन्स घालुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कॉलेजमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

प्रेम सगळे करतात
पण आयुष्यभर जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते
प्रेमाचे   बारा   महिने ...!  

जानेवारीत   तिला   पाहिलं   आणि   प्रेम   करावसं   वाटलं
फेब्रुवारीत  " ती " दिसल्यावर   मित्रांनी   तिच्याजवळ   लोटलं
मार्च   मध्ये  " ती " माझ्याकडे   पाहुन   गोड   हसली
एप्रिल   मध्य   म्हटलं   पोरगी   हसली , म्हणजे   फसली  ...! 
मे   मध्ये   मी   तिच्याकडे   ओढले   गेलो
जुनमध्ये   फक्त   तिच्याच   विचारांनी   वेढलो   गेलो
जुलै   मध्ये   आम्ही   पावसांत   भिजायच   ठरवलं
ऑगस्ट   मध्ये   तिला   बिनधास्त   फिरवलं  
सप्टेंबर   मध्ये   मी   तिच्या   घरी   गेलो
ऑक्टोंबर   मध्ये   दोघे   माथेरानला   जाऊन   आलो
नोव्हेंबरला   मला   एकदम   स्ट्राईक   झालं
एवढ्या   ह्या   प्रवासात   तिला   विचारायचच   राहुन   गेलं
म्हणुन   ३१   डिसेंबरला   तिला   पार्टीला   नेलं
धाडस   करुन   मी   तिला   प्रपोज   केलं त्यावर   ती   म्हणते   कशी ,
" बारा   महिने   एकत्र   फिरलो 
हे   काय   कमी   झालं
अरे   वेड्या , आता   नविन   बॉयफ्रेंड  , 
नविन   वर्ष   नाही   का   आलं ?" 
मन   हे   नेहमी
फुलपाखरासारखं   असावं
एकिने   नाही   म्हटलं   तर   काय   झालं
लगेच   दुसरीवर   बसायला   हवं !!
रात्र रात्र जागून
खूप अभ्यास केला
बऱ्याच एक्झाममध्ये
साला top हि केला ......
पण एका दिवशी
घडलं आक्रीत ............
प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा
पुरता पोपटच झाला
बोलू बोलू तिच्याशी
घाबरून दिवस दवडताना
मला आवडणारी मैना
मेला कावळाच घेऊन गेला
आणि मित्रानो.......
प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा
पुरता पोपटच झाला
पुरता पोपटच झाला .............

Sunday 22 July 2012

happy nagpanchmi











May Lord Shiva Bless you and
your family on the
auspicious occasion of
Nag Panchami.
Shubh Nag Panchami.

my biography

नमस्कार
मी प्रशांत पटवर्धन
वय 34 आहे अणि एक प्राइवेट ट्रस्ट मध्ये काम करत आहे .
आज मी माझ्या आयुष्यात जे काही घडले आहे त्याबद्दल लिहित आहे . तरी जर चुकून बोलो तरी माफ़ करावे
मी एक शांत मुलगा आहे कधी कधी थोडा चिडतो उलट बोलतो पण मानत तसे काहीच नसते
माझ्या आयुष्यात खुप उतार आले आहेत चढाव खुपच कमी आलेत पण जे देवाने जे आयुष्य दिले आहे त्यात मी खुपच समाधानी आहे. पण देवाकडे एकच तकरार आहे की त्याने एवढे दुख का द्यावे मी त्याच्यावर नाराज नही पण जरा तरी सुख द्यावे त्याने जेव्हा चांगले घडणार असे समजले की लगेच पूढे दुख येतेच.
कोणी माला चांगले बोलत नही कोणालाच मी चांगला मुलगा किव मानुस वाटत नही सगले जान माझ्यावर हस्तात .माझ्या नातेवाई माला माझ्या डोळ्यावर हसले खुप चिदिवले तरी सुद्धा मी त्यांच्या सही चांगलेच वागले.


माझ्या आयुष्यात लहान पानी 3 4 ऑपरेशन झाली. त्यावेळी मी 6 वि अणि 7वित् होतो ते सहन केले. मग मी शाळेत असताना मजे खुप सरे मित्र पं होते त्य्वेली मी मजे लाइफ खुप एन्जॉय केले 10 वि पर्यंत. त्न्टर मी जेवा मी 11 विला गेलो तेव्हा माला पार्ट एक मोटा आजार आला अणि मग त्या मध्ये मी 6 वर्ष कॉलेज आणि  आजार असे जीवन जगत होतो . पण त्यावेळी माला माझ्या आई बाबा लहान भाऊ अणि बहिन ने खुप सूपोर्ट केला अणि त्यातून मी बाहेर पडलो आहे. पण मी ते कधीच विश्रु शकत नाही . अणि मी देवाकडे प्राथना करतो की मी जे भोगले ते कोणावर नको देवुस.

त्या वेळी माजी जिवलग असे 3 4 मित्र होते पं त्यानी त्य्वेली माला सुप्पोर्ट आधार दिला नही माझ्या शी एखदयाला जसे वलित टाकतात तसे वागत होते पं खुपच वित वाटले. कॉलेज लाइफ काय असते मी कधीच पहिली नही कारन त्याच वेळी मी खुप आजारी होतो सो कोणीच फ्रेंड नवते माला. पं त्याचे माला दुख नही वाटत कारन जगत मानुस एकटाच येतो अणि एकटाच आपले आयुष्य जगतो सुख दुःख भोगतो अणि एकटाच वर निघून जातो अणि त्या मध्ये मी एक नक्की शिकलो की ह्या जगत कोणी कोणाचे नसते . माणसाने प्रेम करावे पान स्वताव्रर .  अजून पण मी जेव्हा कधी खूप जनाशी बोलण्याचा प्रयत्ने करतो तर कामात तरी आहे किवा वेळ नही आता बोलण्याचा असे सांगून टाळतात . खूप जणांना माझ्याशी बोलणे आवडत नही हे मला माहित असून हि मी परत परत तीच चूक करतो. 


मी माझ्या त्या आजरतुं सही सलामत बाहेर पडलो ही देवाची कृपा असेल मी मी स्वतासाठी फ्रेंड सर्च करू लागलो खुप जाणा कडून माला कआले की ऑरकुट फसबूक ह्या साईट वरुण खुप खुप चांगले मित्र मैत्रानी भेटील पान तिकडे पण माला कोणीच समजुन घेतले नही किव मी कोणालाच अवद्लो नही. त्या साईट मध्ये खुप चांगले अणि घन चाटिंग कार्नर मनसे भेटील पं मी त्यांचे मन दुख्व्न्र नही म्हून तसे चाट पण केले. पण तिकडे पण माला धोखाच भेटला सर्वे जण माला हसले चिद्वाले की अजुन तू ते केले नही म्हणून पण मी शांत राहिलो काही बोलो नही

मग नंतर खुप वर्षानी माला एक चांगली मैत्रीने भेटली की तिच्याशी बोलताना माला खुप बारे वाटू लागेल अणि मी माझ्या आयुष्यात खुप बदल करू लागलो हे सर्वे झाले फ़क्त आणि फ़क्त तिच्या मुले अणि मी तिला जो पर्यंत माझा शाव्स चालू आहे तो पर्यंत मी तिला कधीच विसरणार नही पं नटर बोलता बोलता माजे तिच्यावर प्रेम दडल अणि मी तिला ते व्यक्त पण केले पण नेमके तिचे लग्न झाले होते पण शेवटी प्रेम आहे ते कधी अणि केव्हा पण होतेच जरी समोरचा चे नसले किवा असेल ते महित नाही मला.

हल्ली लग्न जमात नही म्हणून मी खुपच चिंता ग्रस्त असतो अणि त्यामुलेच मजे बीपी वाढले. सध्या मी खुपोच विचारत असतो की देवांचे माला असे जीवन का दिले त्यापेक्षा जर तय आजर्पनत जे जीवन दिले ते का दिले त्यापेक्षा जर मेलो असतो त्र आई बाबा न त्याचा तरस नास्ता झाला आई खुपच कल्जित असते की मजे कसे होनर, पण मीच तिला बोलो आहे की तू माजी चिता नको करूस नहित त्र तुलाच त्रास होइल त्याचा कारन तिला पं बीपी च तरस आहे मग मीच साध्य आनादंत राहतो जेने कारून घरचे आनादी राहतील

लोभ आसाव

प्रशांत

जर लिहताना चूका झाल्या असतील तर माला माफ़ करा मी मजा स्वताचा हा ब्लॉग लिहला आहे.
मित्रानो मी हे जे लिहले आहे ती सर्वे खरे आहे आणि मी त्याचे प्रदर्शन करत नही फक्त माझ्या आयुष्यात जे घडले ते फक्त लिहले आहे.

Sunday 15 July 2012

प्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)
===========================================


देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..
- - - - - - - - - - - - - - - - - -  - -
रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
- - - - - - - - - - - - - - - - - - - - -

तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..
- -  - - - - - - - - -- - - - - - - - - -

एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस |
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस ||



तो ढग बघ कसा
   बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
   म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
- - - - - - - - - - - - - - - - - - - - 
माझ्या शब्दांना अजुन तरी
   काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
   तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - -

येणारा दिवस कधीच
   तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
   तुझी आठवण जात नाही.
- - - - -  - - - - - - - - - - - - - - - -
आज सारे विसरली तू
   नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
   खरे प्रेम करशील कुणावर......
 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 
  
तेव्हा सागर किनारी साक्षीने
   तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
   तो चंद्र ढगात लपता.......



नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.
- - - - - - - - - - - - - -- - - - - -  - - 

कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले......
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले......
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 

डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाही, कधी रडु लागलो...
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - 

तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - 

मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?
तुझ्यापासून दूर राहणे ...
किती कठीण आहे आता कळतंय मला,
प्रेमातला दुरावा काय असतो ...
हे आता जाणवतंय मला.

माझे एकट्याचेच हे हाल असतील
याबद्दल मन शाशंक आहे,
तुही तेच दुखं भोगत असणार ...
याबद्दल मन आशंक आहे.

तू , मी आणि विरह -
==================================


काही अलगद हातातून सुटले..
     जे माझे कधीच नव्हते..
तर मग का मन दुखले..
     का डोळे आता उगाच झाले ओले..

------------------------------------

मी माझे मनाला खूप समजावून बघितले..
     मनाने तरी कितीदा फक्त तुझेच नाव घेतले..
शब्द शब्द रुतला उराशी शेवटचा भेटीतला..
     हुंकारल्या राती अन मनाचा प्रत्येक कोपरा पुन्हा ओला..

-----------------------------------------------------------------

काही जाणीवा अबोल असल्या तरी हव्या असतात..
     डोळ्यांना पाझर फुटावे इतक्या दूर त्या ...राहतात..
स्मरणिका हळवी झाली जरी तिच्याच श्वासांनी
     तरी देखील तिच्या आठवांचे थवे मनावर साठतात..

---------------------------------------------------------------------

आज पुन्हा तुझी आठवण..
     अन पुन्हा गहीवरेल मन..
पुन्हा तीच ती कातरवेळ तोच नदीकाठ भेटीचा
     अन डोळ्यात तरंगणारा एक एक क्षण..
सौंदर्या पेक्षाही सुंदर..............♥...... तुझे दिसणे आहे
गुलाबा पेक्षाही कोमल............♥.... तुझे रुसणे आहे
पारीजाताका पेक्षाही मोहक......♥..... तुझे हसणे आहे
आणि ह्या सर्वापेक्षाहि सुंदर......♥..... तुझे माझ्या जीवनात असणे आहे"
विसरलो मी कालचे
माझे किती श्वास होते 
हात तुझा हाती अन
सारे तुझे भास होते 

पुन्हा पुन्हा आठवतो
मंद हळव्या क्षणांना 
माझ्यासाठी जसे काही 
जगण्याची आस होते 

लाविलेस वेड मला 
परी आता शोधू कुठे 
चोहीकडे पाहीले मी 
तुझ्याविना ओस होते

आठवाने जेव्हा तुझ्या 
झंकारते काळीज हे 
एकेक ती आठवण 
माझ्यासाठी खास होते
खरं प्रेम करणारे
सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक "सभ्य" म्हणुन ओळखतात.
सागराच्या तळाशी अनेक शिँपले असतात
पण त्यातल्या एखाद्याच शिँपल्यात
मौल्यवान रत्न मिँळतं..
आपल्या आयुष्यातहि तेच घडतं
मिञ व मैञिँणि अनेक लाभतात
पण मनाच्या शिँपल्यात
आठवण बनुण कायमचे राहणारे त्यापैकि
काहिच तुमच्यासारखे असतात
जे काळजाअघर करुन राहातात..

Wednesday 4 July 2012

तु,मी आणि आपली मैत्री"

मैत्री चार दिवसांचीच
हेच पटवलंयस मला
चार क्षणांचं भॆटणं
आता नकोसं झालंय तुला


अनंत काळचा विरह
चालणार आहे तुला
का का आज असा झालास
मैत्रीचं बंधनही
बंधन वाटू लागलं तुला ?


का नाही कळत तुला
मैत्री तर खूप छान भेट असते रे
तेच तर हक्काचं माहेर असतं
पहिली पायरी असते
पाय पसरून विसावण्याची...


का नाही उमगत तुला ???
ते प्राजक्ताचं फ़ूल नसतं
रात्री उमलून सकाळी बावणारं...
मैत्री तर सूर्यफ़ूल
तुला पहाताच रसरसून फ़ुलणारं


मग का ???
काय झालंय असं
की आपण असे वेगळे झालोत ???
का असं झालंय
की हातात हात घेऊन चालताना
आज तुला 'तू' आठवायला लागलं


का असं झालं
एक मन असूनही आपण वेगळे झालोत ???
का आज तू माझ्यासोबत नाहीस...
मला जवळ घ्यायला ???
का आज तू नाहीस
माझ्यावर रागवायला
माझ्याशी भांडायला ???


का आज जाणवतंय
कि एकत्र चालणारे आपण समांतर चालतोय
बस चालतोय...
तूही
अन मीही
माहित आहे तुला ???
समांतर रेषा कधीच एक होत नसतात रे
तसंच काहीसं आता तुझं नी माझं...unknown